पोस्ट्स

Who Is Pandhurang | पंढरपुरचा बुद्ध एक षड्यंत्र | चिकित्सा खऱ्या खोट्याची - चिकित्सा बुद्ध अवतारी विठ्ठलाची | Buddha - Vitthal - Pandharpur

इमेज
विषय- बुद्ध हा विठ्ठल नव्हे ना विष्णुचा अवतार.. वाचा बुद्ध कोण आणी पंढरपुरचा विठ्ठल कोण..? बौद्धांचा वारसा काय ऐतिहासिक दृष्टिकोणातून..!  ★ प्रकरणाची पार्श्वभूमी / परिचय -       जर वर्षी जसा पावसाळा सूरू होऊन आषाढ महिना जवळ येतो तसे एकीकडे महाराष्ट्रात पंढरपूर वारी ची लगभग सुरू होते.. तर दूसरी कडे काही महान बौद्ध / आंबेडकरवादी संशोधक आणी बुद्ध धम्माचे गाढे अभ्यासक आषाढी पौर्णिमेला सूरू होणाऱ्या वर्षावासाचे स्वागत व तयारी, त्यावर लिखान / पोस्ट / प्रचार - प्रसार करण्या ऐवजी संपुर्ण समाज एका प्रचंड विश्रांतीच्या काळा नंतर उठतो आणी जर वर्षी ठरल्या प्रमाणे एक दावा ठासून करतात की ¹पंढरपुरचा विठ्ठल हा बुध्द आहे.. ²ती विठ्ठलाची नव्हे तर बुद्धाची मूर्ती आहे.. ³आणी ते मंदिर नव्हे तर बुद्ध विहार आहे, विद्यापीठ आहे..! पंढरपुरचा विठ्ठलच बुद्ध आहे याचे काय पूरावे आहेत असे म्हणल्यास त्यांच्या या बोलण्याला तीन पूरावे असतात.. ¹मूर्ती, ²मंदिरांचा इतिहास, ³ वारकरी संतांचे अभंग, आज आपण ह्याच घहन विषयावर चिकित्सा करूण प्रकाश टाकणार आहोत.. आणी समजून घेणार आहोत कि काय खरचं विठ्ठल म्हणजे बुद्ध आह

Ancient Buddhist Stupa Nalasopara & Ambedkar | बाबासाहेब आणी ऐतिहासिक नालासोपारा स्तूपा वरची बुद्ध जयंती | Buddha Jayanti

इमेज
तूम्हाला माहित आहे का..? वाचा “नाला सोपारा स्तूपाची बुद्ध जयंती आणी बाबासाहेबांचा इतिहास” मित्रानों..,  आज तूम्हाला बुद्ध पौर्णिमा आणी नाला सोपाऱ्याच्या त्या आपल्या इतिहासाची ओळख करून देणार आहे.. ज्यांचे ऐतिहासिक व पवित्र महत्व ओळखून खूद्द बाबासाहेब तेथे बुद्ध जयंती साजरी केली होती..बाबासाहेबांना आपन बुद्ध धम्माचे प्रवर्तक मानतो.. कारण त्यांनीच या देशात विस्मृत झालेल्या बुद्ध धम्माचे धम्मचक्र गतीमान केले.. पण तूम्हाला माहिती आहे का..? कि बुद्ध धम्माच्या प्रवर्तका सोबतच बाबासाहेबांना बुद्ध जयंती चे प्रणेते म्हणून ही ओळखलं जातं..! कारण, हाजारो वर्षा नंतर या भारत भूमि मध्ये बुद्धाची सार्वजनिक जयंती साजरी करणे बाबासाहेबांनी सूरू केले होते..1950 साली त्यांनी प्रथम दिल्ली येथे 20 हजार लोकां सोबत बुद्ध जयंती साजरी केली.. अशाच एका म्हणजेच 9 मे 1955 च्या बुद्ध पोर्णिमेला स्वत: बाबासाहेब आंबेडकर यांनी नालासोपाऱ्या च्या प्राचीन स्तूपास भेट देऊन बुद्ध जयंती साजरी केली होती..! चला पाहूया काय आहे तो इतिहास..,                    ऐतिहासिक सोपारा बुद्ध स्तूपाच 🌟 नालासोपारा स्तू

Hindu Dalits Convert in Buddhism | दिल्लीत बुद्ध धम्माची दिक्षा देणारे राजेन्द्र गौतम पाल, 22 प्रतिज्ञा आणी आप भाजपाचे राजकारण | Dharmantar

इमेज
                      लोकसत्ता 10-10-2022            दिल्लीच्या आंबेडकर भवना मध्ये 10 हजार हिंदू लोकांनी.. हिंदू धर्म त्याग करून बुद्ध धम्म स्विकार केला.. त्या वेळी दिक्षा प्रक्रियेचा महत्वपूर्ण भाग म्हणजे बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञांची शपत उपस्थित लोकांना आपच्या दिल्ली सरकार मध्ये मंत्री असणारे गौतम पाल यांनी दिली.. त्यावरून भाजप असा गदारोळ करत आहे कि देशात हे पहिल्यांदाच घडत आहे.. 1956 पासून आज पर्यंत प्रत्येक वर्षी धर्मांतराच्या कार्यक्रमात ह्या प्रतिज्ञा घेतल्याच जातात.. महाराष्ट्र सरकारच नव्हे तर भारत सरकार ने BAWS मध्ये त्या छापल्या असताना देखिल ह्यांचा इतका जळजळाट का व्हावा कळत नाही..? पंजाब मध्ये बाबासाहेबांच्या फोटो लावून क्रांति केल्याच चित्र उभं करणाऱ्या ढोंगी अरविंद केजरीवालने सूद्धा लागलीच गौतम पाल यांचा राजीनामा घेतला..!  5 अक्टोबर 2022 रोजी दिल्लीच्या आंबेडकर भवना मध्ये झालेला धम्म दिक्षा कार्यक्रमात 10 हजार हिंदून सोबत राजरत्न आंबेडकर आणी आप चे माजी मंत्री राजेन्द्र गौतम पाल..!  सर्व सरकारी कार्यालयात बाबासाहेबांचे फोटो लावून भावनिक र

The Face Of Buddhist Terror | बुद्धाचे अहिंसा तत्व व बौद्ध देशाचा आंतकवाद की अस्तित्वाची लड़ाई | Buddhism

इमेज
☸️ म्यांमार व श्रीलंका सारख्या बौद्ध देशातील भिक्षु गेल्या काही वर्षा पासून त्यांच्या देशात वाढती मुस्लिम लोकसंख्या व त्यांच्या अत्याचारा पासून देश व धम्म टिकवण्यासाठी रोहिंग्या मूस्लिमा ना देशा बाहेर खदाडत आहेत.. त्यामूळे लाखो लोक म्यांमार सोडून बांग्लादेश मध्ये जात आहेत त्यामूळे स्व:ता च्या सिमा बंद करून घेणारी अमेरिका , जागतीक संघटना व जगभरातील लोक त्या बौद्ध भिक्षु ना अहिंसा चा पाठ शिकवत आहेत ज्यांनी जगाला सर्व प्रथम अहिंसा व विश्वशांति चा मार्ग दाखवला.. टाईम सारख्या जागतिक मासिकाने तर याला बौद्धांचा दहशतवाद असं ठरवलं आहे.. याचा समाचार व उत्तर देणारा हा लेख.. आज जगभरात मुस्लिम लोकसंख्या झपाट्या ने वाढत आहे आणी ते इतर धर्मियांना धोका ठरत आहेत.. सौदी अरेबिया सारख्या कट्टर मुस्लिम देशात जर इतर धर्माचे लोक काफीर म्हणूण राहू शकत नाहीत.. तसचं इतर धर्मिय देशानी ही तेच धोरण स्विकारलं तर त्यात टिका करण्यासारखं काय आहे..  म्हणजे देश धर्म फक्त मूस्लिमा ना असतो का..? इतरांना आपल्या देश धर्म संस्कृति चे पालन करण्याची मुभा नाही का.. अफगानिस्तान पाकिस्तान तुर्की सारख्या किती तरी देशात